“बातें……… कुछ अनकहीं सी…….. “

एक और दौर बित गया

वक़्त इसका , अब सिमट गया ;

किस्सा एक अंत का

नए अफसाने के , आरंभ् से जुड गया:

बिते हुए ने , कितना दिया, कितना लिया

हिसाब , किताब ही ना रहा ;

जो रहा , वो अच्छा

मानके मनचला :

थे कुछ गीले , और शिकवें भी

कुछ लढाइयाँ थी , और झगड़े भी ;

दुनिया को हराके कोई जीता , तो

कोई जीत के भी , हारा खुद से हि :

किसीका सपना टूटा

किसीका अपना छुटा;

किसीका दर्द….. इतना….. की

उसे तो , अपनोंनेही लूटा :

365 दीनों के लम्बे , चलचित्र में

कहानियाँ रंगीन, अनगिनत थी ;

ख़त्म किसीकी पहलेही हुई तो. (Death)

कइयोंकि शुरुवात हि , अब हुई : (Birth)

कोई मन्नतों से मिला किसी को

किसीकी दूँआ भी ख़ारिज हुई ;

किसीका जिना दुशवार था

तो , किसीकी मौत भी ;

अब….. नए फसाने में. …………

परतें नई कहानियों की

दीनबदिन खुलती जाएगी :

किसकी सच्ची , किसकी झूठी

क्या , कभी , समझ आएगी ????????

समझ आना , ना आना

खेल हे मुकद्दर का ;

आँखे जो देख , वही सच्चाई

मानना हि फर्ज मेरा :

अंत फिर इस फ़साने का भी नए से जुड़ेगा

ये चक्र सदैव् चलता हि रहेगा ;

ठहराव मेरा कहाँ , यें मुझेही ढूंढना होगा

ना मिलें कहीं …………

तो ए – मुसाफिर

वो , तुझेही, बनाना , होगा………..।

…”

#NEW YEAR

Context कोणाला कळाला तर comment करून नक्की सांगा……

Please comment and tell the context if understood …😅😉

” वो …’ शक्ति ‘ “

ना नर मैं कोई राम बचा
ना सीता , कोई नारी मैं है ,
ये एक्कीस्वी सदी की मोहतरमा
जनाब , पड रही सबपे भारी है…… ;

विरासत में मिला चूल्हा , चोका इसे
लेकर साथ बढ़ी है ,
गेंद , बल्ला भी चलाना ,
वो, जिद पे ही अड़ी है …..!!!!!

‘ अबला ‘ कहा किसीने एक बार
बस , खुंदक खाए बैठी है ,
कमर पे बंदूक , हाथ में डंडा
आज , दरोगा बनी खड़ी है ;

यही 4 दीवारे , सिमा
सिरताज ने तेरी बनाई थी ,
निर्वाचन में आपने गांव की उसने
इकतरफा फतेह ही हासिल कर दी !!!

सदीयों में चमकी किस्मत उसकी आज
लग रही असली हिरा है ,
गलत फेह्मी है , उसकी ये
कहानी का  , अंकहा भी एक सिरा है ;

आजभी अपनेही घर में
वो पराया धन ही कहलाइ है ,
चिराग के लिये उसी घर के
वो , आज भी कही बुझाई है ;

माना लढती , हिफाजत मैं अपने
अकेलेही जूँजती है ,
दबाई हुई आवाज उसकी
बंद कमरे में ही गूंजती है ;

भरोसा किसपे , कैसे करे ??
रिश्तों की इन्हें एहमियत कहाँ?
बाप ,भाई , दादा सभी
उसी पे नजर गड़ाए यहाँ ;

फिर समेट , खुदै : खुदको
आगे बढ़ना तेरा जिम्मा है ,
मुकद्दर को भी झुकाके उगता
तेरा ही हर सवेरा है ;

अंत नही कोई तेरे धैर्य का
बस , खुद मैं खोई खुदही को तराश कर
मुकम्मल है , हर ख्वाहिश तेरी
तू , सपने तो बुनाकर ;

मोहताज नही किसी भी वश
तू आपने आप में आजाद है,
झुकता संसार भी तेरे आगे
तू स्त्रीशक्ति ही महान है …………..

#WOMEN’S DAY SPECIAL

आजचा बळीराजा

हिरवे हिरवे गार गालिचे
काळ्या मातीत फुलविलेले ;
सुंदर स्वप्न अन्  इच्छा मोठ्या
बियाण्यांन सोबत रुजविलेले :

कष्टकरी ” शेतकरी “
” राजा ”  म्हणवून घ्यायचा ज्या देशात ;
दबून गुदमरतोय , तीळ तीळ संपतोय
निसर्ग , आपत्ती , सरकार आणि योजनांच्या क्लेशात:

कधी रवी , नारायण
उगाचच फुगतो , नी तापून जाळतो ;
तर कधी वरुण , राजा तो
नुसताच बरसून , फक्त हाहाकार माजवितो :

अश्यातच…उन्हाळी , खरीप , रब्बी ही जातो
हंगाम मग आता फक्त , शिंग्याचाच उरतो ;
अख्या जगाच्या ताटात , भाकर पुरवणारा
आपण मात्र , खाऱ्या पाण्याच्या घोटावरच झोपी जातो :

उजाडल्यावर एके दिवशी , घरी
सुटा बुटातला साहेबच येतो…… !!!!
अरबनयाझेशन , कॅपीटलायझेशन च्या नावा खाली
पोटच्या पोरासारख्या आमच्या जमिनींचाच सौदा करतो….???!

ऐकून काळजाचा ठोका चुकतो खरा…….
पण मग डोळ्यासमोर मुलांचं शिक्षण अन् बेभरवशी निसर्गाचा खेळ दिसतो ;
सोपवून तुकडा त्यांच्या हवाली मग
आम्हीही , खोट्या आनंदाचा आव आणतो : !!

बाजारात रोज, मालाचा दर
चढुन उतरतो , नि उतरून चढतो ;
घाम गाळून आम्ही पिकवतो
नि भाव दूसाराच ठरऊन जातो :

बचत , शिल्लक नसतेच कधी खात्यात आमच्या
रोकड हाती , तीही व्याजावर आणलेली ;
डोक्यावर सतत टांगती तलवार
घेतलेली रक्कम परतवायची कशी ?

मग , अचानक एका विचाराने
डोक्यातली घंटा वाजते ;
हाफत्याच्या रकमेपेक्षा तेव्हा
जीवाची किंमत , जास्त स्वस्त वाटते :

एकच माफक अपेक्षा
या अल्पशिक्षित राजाची असते ;
सेवेसाठीच असलेल्यांनी आमच्या
भाकरीची दलाली करायची नसते :

गाऱ्हाणं आमचं माऊली जवळ
निर्विघ्न पणे पोहचू दे ;
माझी वसुंधरा पुन्हा
सुजलाम सुफलाम होऊ दे :

बळ न संपता
कोणाचंही या मातीत ;
माझा बळी , पुन्हा एकदा
राजा म्हणून उभारू दे!


राजा म्हणून उभारू दे!!!!!!!!!!!!

#बळीराजा

#dedicatedtoallhardworkingfarmers

” वारसा “

“‘बाल मन …… निष्पाप निर्मळ , कोरं , ……खरंच …..
तुम्ही जे सांगाल जसं आणि ज्या पद्धतीने सांगाल…. अगदी तंतोतंत उमटत जातं….
त्याला 2 , 4 वेळा खत , पाणी घातलं की ते रुजतं आणि… जसं रुजलं , तसंच वाढत जातं…..

अगदी काल पर्वाचीच गोष्ट… अंगणात 4 , 5 लहान मुली त्यांचे त्यांचे खेळ खेळत होत्या….
कपडे वाळत घालायला , म्हणून मी त्यांच्या बाजूला उभी होते , तेवढ्यातच त्यांच्यातली एक मला म्हणाली….. “” दीदी CORONA मुसलमान लोकांमुळे पसरतो ना ?…….. मग आम्ही आमच्या मुसलमान मैत्रिणींशी खेळू नको का ? “”
…………
……………
……………..


ऐकून अक्षरशः स्तब्ध झाले………..
पुढे काय बोलावं , हेच थोडा वेळ कळेना….
काहींसाठी नसावं , पण माझ्यासाठी हे वाक्य खरंच विचार करायला लावणारं होतं.
काय चुकलं त्या मुलीचं ?
तर काहीच नाही…
मग  असला विचार त्या बाल मनात येतोच कसा……….. ?
.
.
.
.

कदाचित…….. घरातल्या ज्येष्ठां मुळे……
होय…. घरातल्या मोठ्या लोकांचं बोलणं ऐकल्या शिवाय , किंवा त्यांनी लहानांना शिकवल्या शिवाय , ह्या गोष्टी त्यांना समजणं अशक्य आहे , असं मला वाटतं….

पण मग मनात येतं की…..
त्यांनी तरी असा विचार का करावा…….
म्हणजे ,
आजवर , देव म्हणू नका , जमीन म्हणू नका ,  रंग म्हणू नका , खाद्य म्हणू नका , गुणधर्म म्हणू नका…….. ह्या सगळ्या गोष्टी धर्मां मध्ये वाटून कमी पडल्या की काय…. म्हणून आता आपण रोग सुद्धा धर्मां मध्ये विभागावेत….. ? आणि हेच संस्कार , हाच वारसा आपण पुढच्या पिढीला देणार ?
हे योग्य की अयोग्य…. ?
का आपण फक्त ” माणूस ” म्हणून एकमेकांना नाही पाहू शकत , जगू शकत ?
“सारे भारतीय माझे बांधव आहेत ” का आपण शाळेत शिकवलेले बंधुभाव आणि ऐक्याचे धडे आमलात आणायला घाबरतो ?

सगळेच मुस्लिम दहशतवादी नसतात…. तेही आपले भाऊ , बहीण , मित्र , मैत्रीण असू शकतात , आहेत….. !
का ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच सहजतेने , आपुलकीने आणि प्रेमाने आपण त्यांच्या मनावर रुजवू नाही शकत ? .
.
.
.


शकतो. !
मी ह्याची सुरुवात त्या मुली पासून केली…..
तुम्ही , ही सुरुवात केलीये का ?
आणि ह्यावर आपली मतं काय ?
Comment मध्ये नक्की सांगा………. “

# HUMANITY LEADS….

वाटलं म्हणून………..

” आज………………

आयुष्याच्या पूर्वार्धातला , मध्यवर्ती उसंत मिळाला………

हा , म्हणजे अगदीच , शब्दशः निवांत असा नाही …… पण सतत एखाद्या ” गोष्टीवर ” विचार करून , त्या ” गोष्टीच्या ” विचारांतून जेवढा मिळावा ,………. बास……. अगदी तोच आणि तेवढाच…………

हो…… कारण आज मी माझ्या “शैक्षणिक पदवीचा “आणखी एक टप्पा पूर्ण केला…… OFFICIALLY

माहीत आहे , फार काही मोठी गोष्ट नाही……………. पण तरीही त्यातल्या त्यात मला फार आनंद होतोय…… कारण माझ्या मते मी तो यशस्वीपणे पार पाडला , ज्याची कदाचित मी 5 वर्षांपूर्वी कल्पना ही केली नव्हती , पण ते मी आज केलं …. माझ्याकडून ते घडलं…. माझ्यातच ही एक खूप मोठी गोष्ट आहे . आणि ह्या सर्व प्रवासात सिंहाचा वाटा , ज्या गोष्टीचा आहे , ते , माझ्या सर्व प्रियजनांचे , आशीर्वाद, प्रार्थना आणि प्रेम …. मी सर्वांचे मनःपूर्वक , मनापासून आभार व्यक्त करते….. तुमची साथ , आणि आशीर्वाद ह्या प्रवासाच्या उत्तरार्धातही कायम असेच पाठीशी राहो 🙏

खूप खूप धन्यवाद 🙏🙏”

#P.G. Result

# FIRST CLASS

“” मंगळग्रहवासी “”

“पर्वा गेले किनाऱ्यावर , एकांतात बसायला

धक्काबुक्कीच्या रोजच्या जीवनातून थोडा उसंत मिळवाया ,

एकांतात बसले असता , नजर एका ठिकाणी गेली

मनुष्य होता की वस्तू , ‘ती ‘ कळली नव्हती ;

काय आहे बघायला जवळ जरा गेले ….. पृथ्वीवरून थेट कल्पनेतल्या ‘ मंगळावर ‘, त्याने मला नेले :

” कोण बाबा कुठला तू , इथे कसा आलास ? “

माणुसकीच्या नात्याने , मदत म्हणून विचारलं ,

” तुम्हालाच भेटायला आलो ताई “

मोठ्या आपुलकीने त्यानेही सांगितलं ;

” पृथ्वीवरचा माणूस नाही

मी आहे ‘ मंगळग्रहवासी ‘ ,

संपूर्ण आकाशगंगा पालथी घालून

आलो आहे , तुझ्यापाशी ;

ताई ग्रहावर तुझ्या

जागा कमीपडतीये , की माणसं जास्त होतायत ,

कशामुळे गं , तुझ्या ग्रहावरील लोक

माझ्या ग्रहावर , रहायला जागा शोधतायत ;

मंगळावर तुझ्या ग्रहाचा माणूस जगेल का ?

हा ‘ प्रश्न ‘ घेऊन , शास्त्रज्ञ येतायत ,

नी , मंगळावर पाहिलं पाऊल कोणी ठेवलं

त्यांना कसली कसली परितोषके देतायत ;

प्रदूषण नाही ग्रहावर आमच्या

नाहीत कसल्या गाड्या ,

उंच , मोठया इमारतीही नाहीत

नी नाहीत नसत्या माड्या ;

राजकारण , राजकारणी ,, लोकसत्ता , लोकशाही

तसल्या भानगडी आमच्याकडे नाहीत ,

लाच कोणी घेत नाही , नी

लाचार आम्ही होत नाही ;

नाही आमची स्विस बँक

कसला काळा पैसा नाही ,

पण , तुझ्या लोकांचे तर

‘ काळ्या ‘ शिवाय पानच हालत नाही ;

मंदिर नसले म्हणून काय झाले

आमच्याकडे देव मात्र आहेत ,

दगडाला नाही , लोक माझे

‘ माणुसकी ‘ पूजणारे आहेत ;

हिंदू , मुस्लिम , शीख , इसाई

धर्मात आम्ही बटलो नाही ,

धर्म , जातींच्या भिंतीं खाली

आम्ही चिरडलेलो नाही ;

प्रदूषणाने तुझ्या ग्रहाच्या

आख्या सृष्टीला त्रास होतोय ,

सूर्य बाबा सुद्धा आजकाल

Oxygen मास्क लावून बाहेर पडतोय ;

तुमच्या त्रासाला कंटाळून

सूर्य सुद्धा तापत चाललाय ,

सूर्य , पृथ्वीच्या भांडणा मध्ये

Ozone सुद्धा घटत चाललाय ;

हाथ जोडून विनंती करतो

माझ्या ग्रहावर ,तुमच्या माणसांना पाठवू नका ,

तुमच्या नसत्या संशोधनात

जीव आमचा घेऊ नका ;

वेळ झाली माझी , आता ……. निघायला हवं मला….. “

बघत बघत नजरे समोरून

लगेच तो निघून गेला ,

जाता जाता , आपण करत असलेल्या

चुकांची जाणीव मात्र करून गेला ;

” चुकतंय भावा , माफ कर

एकटीच्या हाती , काहीच नाही ,

लोक जागे होई पर्यंत , चाललंय तसंच चालू देणं

या शिवाय पर्याय नाही …………..,🙏🙏 “

#AWARNESS

A Cold bliss….. with aroused horizon , chirped the birds with bloomed pinion , Rushing energy around  and an.. Ambaged gist  felt……

“AS IF AFTER DECADES….”
Just a narrative

No…… No one’s around me , no one can hear me , nobody sees me , not even you……….can feel me today…….
The colorful butterfly of those days…

is not even a caterpillar today .

The long waken night talks would remind us of new moon , came as if to wake us , but…The full moon nights are also darker for me… Today.
The unwanted flow of my words wouldn’t stop when talked with u…now the barren land of my lips avidly awaits for the words from me…
I see u daily….

In my dreams  I talk to u , bt its  incomplete ,

I touch u but u arent felt….

Nor can u hear me…but starts receding as i come near u …..
And i realize , it isnt u .. bt ur illusion seemed like u… And i fail again……..

But we meet today…. As if after decades ….

Eyes saw u and quenched their thurst , lips retartded words inside ,

and


What came out……

Was just a sound sense of feelings , clamorously asked for your companionship…

ALWAYS and FOREVER………

” जिंदगी “

” ए जिंदगी तेरे जज्बे को सलाम

पता है मंजिल मौत है,

फिर भी दौड़ रही है

अपनेही बिखरे टुकड़ों को जोड़ रही है;

इन टुकड़ों को जोड़कर जो बनेगा

वो तेरा ही साचा होगा,

कभी सुख-दुख,कभी धूप-छाँव

इन सब मैं लपेटा तेरा ही तो भाव होगा;

पेहली बार जब आँखें खुली….

तेरे होने का एहसास नही था,

आज जब तेरा एहसास है

आँखोने सपने देखना छोड़ दिया;

जिना था बचपन लेकिन

जवानी की चाह ने जीने नही दिया,

जवानी भी ठीक से जी न पाए

कंधे पर आए फर्ज़ोंने पैरों को जखड़ लिया…..;

सपनोंको हक़ीक़त बनाने की कोशिश में

अपनोंको दूर कर गए…..,

आ पहुँचे गिरगिटोंकी दुनिया में

असली रंग किसी का न जान पाए;

यहाँ आँसू भरी आँखें पता नहीं

खुशी बयाँ करती है, या गम छिपाती है,

मन के गेहरे घावों को भी

अपने आप में समेट के रखती है;

बक्श दें ए जिंदगी………

थक गए है तेरी नौकरी से,

मौत के दरवाजे तक आ पहुंचे है

तेरा मतलब समझतें समझातें;

इतने दिन जीने के बाद भी

ये उलझन नहीं सुलझा पाए,

तू हमारे लिए बनी है,या हम तेरे लिए बनाए गए

बस यही बात ना जान पाए…………………”

” जिंदगी “

” ए जिंदगी तेरे जज्बे को सलाम

पता है मंजिल मौत है,

फिर भी दौड़ रही है

अपनेही बिखरे टुकड़ों को जोड़ रही है;

इन टुकड़ों को जोड़कर जो बनेगा

वो तेरा ही साचा होगा,

कभी सुख-दुख,कभी धूप-छाँव

इन सब मैं लपेटा तेरा ही तो भाव होगा;

पेहली बार जब आँखें खुली….

तेरे होने का एहसास नही था,

आज जब तेरा एहसास है

आँखोने सपने देखना छोड़ दिया;

जिना था बचपन लेकिन

जवानी की चाह ने जीने नही दिया,

जवानी भी ठीक से जी न पाए

कंधे पर आए फर्ज़ोंने पैरों को जखड़ लिया…..;

सपनोंको हक़ीक़त बनाने की कोशिश में

अपनोंको दूर कर गए…..,

आ पहुँचे गिरगिटोंकी दुनिया में

असली रंग किसी का न जान पाए;

यहाँ आँसू भरी आँखें पता नहीं

खुशी बयाँ करती है, या गम छिपाती है,

मन के गेहरे घावों को भी

अपने आप में समेट के रखती है;

बक्श दें ए जिंदगी………

थक गए है तेरी नौकरी से,

मौत के दरवाजे तक आ पहुंचे है

तेरा मतलब समझतें समझातें;

इतने दिन जीने के बाद भी

ये उलझन नहीं सुलझा पाए,

तू हमारे लिए बनी है,या हम तेरे लिए बनाए गए

बस यही बात ना जान पाए…………………”

” सदी – 2020 “

” दौर भलाइ का ना रहा है

रुख हवा का भी बदल सा गया है ,

फरमान मौत का ,तो हवा में भी हो सक्ता है

सास लेना जैसे गुनाह सा हो गया है ;

तबाही इंसानी नस्ल की

खामोशी में मजे ले रही है ,

कोशिशें जंग – ए – मौत जीतने की

दाँव पे , लाखों ज़िंदगियाँ माँग रही है ;

ना काला , ना गोरा , ना ऊँचा , ना नीचा

ना अमीर , ना गरीब , बक्षा जा रहा है ,

न कौनसा मज़हब , न कोई मुल्क

उससे जाना जा रहा है ;

ना सरहद , ना तकसीम

देखी गई है ,

तबाही तो ,खुद-मुख्तार को भी

खोखला कर गई है ;

गुरूर उसका ……………..

इक पल में मिट्टी बन गया है ,

लाशें अनगिनत……. दफनाने

कब्रिस्तान भी कम पड़ रहा है ;

इंसान , इंसान का दुश्मन बना बैठा है

खौफ ” महामारी ” का इतना ,बेशुमार फैला है ,

मंदिर , मस्जिद , गिरिजाघरें , ताला बंद कर

वो , सफेद लिबास पहना मुस्तशफोंमें उतर आया है ;

दवा और दुआँ संग

मशर्ते फसलें , भी जरूरी है ,

अपनोंका खयाल करने

उन्हींसे दूरियाँ बढ़ा रहे है ;

अब वो घड़ी , जल्द ही आएगी

उगता सूरज , नई रोशनी आएगी ,

फेफड़ें फूलने तक , साफ सांसे ली जाएगी

आबाद ‘ शान – ए- हिंदोस्ताँ ‘, और

हर चेहरे पे , उम्मीद भरी हँसी छाएगी । “

INDIA FIGHTS BACK……

#COVID19

” याद “

पेहचान कैसे करे आपकी जनाब

जाना पेहचाना वक़्त गुजर गया,

बीत गया जमाना , पीछे

सवांलियाँ निशान छोड़ गया ;

सिलसिला दुवाओं का

ठेहरा कभी न था ,

राज फिर अजनबी होने का….. तो

अनकहा जवाब रेह गया ;

गवाह चंद लम्हे …. उन दिनों

हमारी यारी के थे ,

अपना बनाके हाथ कब छूट गए

पता ही नही चला ;

अक्सर बातों में रहनेवालें

अब फासलों में रहा करते है ,

हमसे जुड़ा हर किरदार उनसे

अनजाने में वाकिफ है ;

याद आए कभी हम ….. तो

याद जरूर कीजिए ,

मकाम वही , हाथ छोड़के जहांसे

सब अपने अपने रास्ते चल दिए…………….।

A”KING GIRL” or A”COWARD”

Feminism’s all about adjustments and toleration beginning right from girlhood and not probably from childhood.

SHE” was also on such a platform sailing on two boats paritially, with one leg on the boat of girlhood and another on the platform of feminism. Immersed in own innocence and full of life, unaware of the crafty world outside her imaginary.

She used to enter her own house and find herself trapped. Abiding and tolerating the tortures and molestations, yet stood quiet following her daily routine. Nights were the monsters accompanying the gaint in her house……. And the daylights were her only “HAMDARD”

Victimized by his comminations her dinners witnessed the flashes of scenes she faced, leaving her mother unknown and unsaid. Eyes affirmed her father of her victimization and he unknowingly replaced them with her personal worries. Her own shadows frightened her. And she oftenly kept asking her soul was she the only who witnessed the cruelty? Her bleeding eyes and crying heart expressed their slashes on a spick paper, obviously leaving everybody insensible except her. She was afraid to reveal and kept her lips sealed.

Tolerating things made her soul strong enough to combat the astute world around her. SHE is strong now and calling her queen still made her inferior…. So was she a “king girl” or a ” coward”?